काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं निधन

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन झालं. वर्षभरापासून त्यांना  कर्करोगाने ग्रासलं होतं आणि आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सावंत हे 60 वर्षांचे होते. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवली. 2001 ते 2012 दरम्यान ते मुंबई […]

काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं निधन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन झालं. वर्षभरापासून त्यांना  कर्करोगाने ग्रासलं होतं आणि आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सावंत हे 60 वर्षांचे होते. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवली.

2001 ते 2012 दरम्यान ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. नॅशनल कॉन्फेरेशन ऑफ युनिट्सचे वरिष्ठ अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं होतं. तसेच भारतीय असंघटित कामगार विकास संघटनेचेही ते अध्यक्ष होते.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात प्रथम संघटना ही अजित सावंत यांनी उभारली. ‘बीपीओ-आयटी एम्प्लॉइज कॉन्फेडरेशन’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरोधात आवाज उठवला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्मिक व्यवस्थापनात काम केलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.