मराठी मुलांसाठी मनसेचा पुढाकार, रेल्वे भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तज्ञाचं मार्गदर्शन

मुंबई : रेल्वेमध्ये सध्या बारावी पास आणि ग्रॅज्युएट मुलांसाठी सुवर्ण संधी आहे. हजारो पदांसाठी होत असलेल्या भरतीचा फॉर्म सध्या ऑनलाईन भरता येईल. पण मुलांना यामध्ये अडचणी येऊ नये यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी एका तज्ञाची मुलाखत घेतली आहे. यामध्ये रेल्वे भरतीच्या जागा, फॉर्म भरण्याची प्रोसेस, विभागनिहाय जागा, कोणतं पद निवडावं […]

मराठी मुलांसाठी मनसेचा पुढाकार, रेल्वे भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तज्ञाचं मार्गदर्शन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : रेल्वेमध्ये सध्या बारावी पास आणि ग्रॅज्युएट मुलांसाठी सुवर्ण संधी आहे. हजारो पदांसाठी होत असलेल्या भरतीचा फॉर्म सध्या ऑनलाईन भरता येईल. पण मुलांना यामध्ये अडचणी येऊ नये यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी एका तज्ञाची मुलाखत घेतली आहे. यामध्ये रेल्वे भरतीच्या जागा, फॉर्म भरण्याची प्रोसेस, विभागनिहाय जागा, कोणतं पद निवडावं याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 2008 ला रेल्वे भरतीत मराठी मुलांवर अन्याय झाल्यानंतर मनसेने आंदोलन केलं होतं. यावेळीही मनसे मराठी मुलांच्या मदतीसाठी परीक्षेच्या अगोदरच मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त जागा मुंबई आणि सिकंदराबाद विभागासाठी आहेत. त्यामुळे कटऑफच्या दृष्टीने मराठी मुलांना फायदा होणार आहे.

पाहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.