ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली?

विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी याविषयी सांगितले की, न्यायालयाकडून हिंदू पक्षकारांची बाजू मान्य केली आहे, तर मुस्लीम पक्षकारांनी उपस्थित केलेले आपत्तीचे मुद्दे फेटाळून लावण्यात आले आहेत.

ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली?
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 2:54 PM

ज्ञानवापीबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय या दिवशी होणार; मुस्लीम पक्षाची याचिका का फेटाळली? ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लीम पक्षकाांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षकारांची भूमिका योग्य असल्याचा निष्कर्ष वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला आहे. मुस्लीम पक्षकारांची या प्रकरणी सुनावणी न करण्याची मागणीही फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट केले गेले आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी याविषयी सांगितले की, न्यायालयाकडून हिंदू पक्षकारांची बाजू मान्य केली आहे, तर मुस्लीम पक्षकारांनी उपस्थित केलेले आपत्तीचे मुद्दे फेटाळून लावण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.