6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला (Sharjeel Imam arrests) अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली.

6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक
Follow us
| Updated on: Jan 28, 2020 | 3:41 PM

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला (Sharjeel Imam arrests) अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा (Sharjeel Imam arrests) भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.

शरजील इमामचा शोध दिल्ली, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलीस घेत होते. अखेर बिहारमध्ये त्याला पकडण्यात आलं.

जेएनयूमध्ये पीएचडी करत असलेला शरजील इमामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, तो चर्चेत आला होता. या व्हिडीओनंतर 6 राज्यांच्या पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात, आसामला भारतापासून वेगळं करण्याबाबत वक्तव्य शरजील इमामने केलं होतं. याशिवाय मुस्लिमांनी देशभर चक्काजाम करण्याचं आवाहनही शरजील इमामने केलं होतं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.