बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर

बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 7:58 PM

गांधीनगर : गणपतीची मूर्ती (Ganesha Festival) आणत असताना विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातच्या (Gujrat) भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे हा अपघात घडला. अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथे बुधवारी (28 ऑगस्ट) गणपतीची मूर्ती आणत असताना वरील विजेच्या तारेशी संपर्क झाल्याने सात जणांना विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात (Gujrat major accident) दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथील एका ठिकाणी गणेश चतुर्थी पूजा मंडपात ही गणेशाची 26 फुटांची मूर्ती नेली जात होती. बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात अमित आणि कुणा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.