4 सेकंदात 7 बूट हाणले, मोदींच्या खासदाराने योगींच्या आमदाराला का धुतलं?

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार आणि आमदारामधील फाईटिंगने देशभरात खळबळ उडवून दिली. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. खासदार त्रिपाठींनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने हाणलं.  विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. खासदार शरद […]

4 सेकंदात 7 बूट हाणले, मोदींच्या खासदाराने योगींच्या आमदाराला का धुतलं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार आणि आमदारामधील फाईटिंगने देशभरात खळबळ उडवून दिली. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. खासदार त्रिपाठींनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने हाणलं.  विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

खासदार शरद त्रिपाठी यांनी अवघ्या 4 सेकंदात तब्बल 7 वेळा आमदार राकेश सिंह यांना बुटाने मारलं. केंद्रातील नरेंद्र मोदी  आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार दोन्ही भाजपचेच. पण मेरा बूथ सबसे मजबूत याऐवजी आता मेरा बूट सबसे मजबूत अशी म्हण उत्तर प्रदेशात ऐकायला येत आहे.

संबंधित बातम्या 

नाव लिहिण्यावरुन वाद, भाजप खासदाराने आमदाराला बुटाने झोडपलं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.