आघाडी सरकारने स्थापन केलेल्या राणे समितीने मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर तपासूनच दिलं होतं. त्यामध्ये काहीही त्रुटी नव्हत्या, मात्र सगळं श्रेय नारायण राणेंना जाईल म्हणून त्यात त्रुटी दाखवण्यात आल्या, असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राणे समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगितलं. टीव्ही 9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. (पुढील फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करुन नेक्स्ट करा)