67 दिवस , 1850 कि.मी. अंतर अरबी समुद्र ते बंगालचा उपसागरचा पायीप्रवास 25 शीच्या आशुतोषच्या ध्येयवेडेपणाची गोष्ट

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

| Updated on: Jun 18, 2022 | 9:21 PM
कोकणातील नरवन  गावाचा  आशुतोष अजित  जोशी  या  25  वर्षीय  युवकाची  ही गोष्ट. इंग्लडमध्ये  उच्च शिक्षण  घेतल्यानंतर  उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने  ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

कोकणातील नरवन गावाचा आशुतोष अजित जोशी या 25 वर्षीय युवकाची ही गोष्ट. इंग्लडमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

1 / 6
इथे येऊन त्यानं ठरवल्याप्रमाणे त्याने भारतातील  पाणीप्रश्न  व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वृक्ष संवर्धन या विषयांचा सखोल अभ्यास  करण्यासाठी व माहिती 
 घेण्यासाठी त्याने तब्बल नरवन ते  जगन्नाथपुरी असा 1850 किमीचा  पायीप्रवास  नुकताच पूर्ण केला आहे.

इथे येऊन त्यानं ठरवल्याप्रमाणे त्याने भारतातील पाणीप्रश्न व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वृक्ष संवर्धन या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी त्याने तब्बल नरवन ते जगन्नाथपुरी असा 1850 किमीचा पायीप्रवास नुकताच पूर्ण केला आहे.

2 / 6
कोकणातील  नरवन येथील असलेला आशितोषने  इंग्लडमधील  ग्लॅस्टर  विद्यापीठात बी ए फायनान्सचे  शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले आहे.

कोकणातील नरवन येथील असलेला आशितोषने इंग्लडमधील ग्लॅस्टर विद्यापीठात बी ए फायनान्सचे शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले आहे.

3 / 6
 आशुतोषने या संपूर्ण प्रवासात पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , जलसाठ्याचे  फोटो, व्हिडीओ , गावकऱ्यांशी, युवकांशी, शेतकऱ्यांशी  संवाद साधला आहे.

आशुतोषने या संपूर्ण प्रवासात पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , जलसाठ्याचे फोटो, व्हिडीओ , गावकऱ्यांशी, युवकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

4 / 6
या संपूर्ण प्रवासात आलेल्या  प्रत्येक दिवसाचे  अनुभव त्याने आपल्या फेसबुक  वॉलवर शेअर केले आहेत.  या प्रवासात  विविध  ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती  लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.  तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

5 / 6
आशुतोष ने अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर ही १८५० कि.मी.ची यात्रा एकूण ६७दिवसात पूर्ण केली आहे. यासंपूर्ण प्रवासातील अनुभवकथन  त्याने यात्रा पूर्ण  झाल्यानंतर आपल्या फसेबुक लाईव्हमधून   मांडली आहे. (सर्व  फोटो आशुतोषच्या  इन्स्ट्राग्रामवरून साभार )

आशुतोष ने अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर ही १८५० कि.मी.ची यात्रा एकूण ६७दिवसात पूर्ण केली आहे. यासंपूर्ण प्रवासातील अनुभवकथन त्याने यात्रा पूर्ण झाल्यानंतर आपल्या फसेबुक लाईव्हमधून मांडली आहे. (सर्व फोटो आशुतोषच्या इन्स्ट्राग्रामवरून साभार )

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.