BUDGET 2022 : तोच दिवस, तीच वेळ, अर्थसंकल्पाचं ब्रिटिश कनेक्शन; वाचा रंजक माहिती

केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अंतिम दिवशी पाच वाजता सादर करण्यामागे ऐतिहासिक कारणही दडलं आहे. ब्रिटिश संसदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडला जात असे. मात्र 200 सालापासून भारतामध्ये या नियमांत बदल करण्यात आला.

| Updated on: Jan 25, 2022 | 6:55 AM
अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे. बजेट हा शब्द फ्रेंच (Bougette) म्हणजे पर्स,पिशवी या शब्दापासून आलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक नियोजन. अर्थसंकल्पाचा इतिहास 180 वर्ष जुना आहे. 7 एप्रिल 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सादर केला होता. जॉन मथाई यांनी भारतीय गणराज्यासाठीचा पहिला अर्थसंकल्प 1950 साली सादर केला.

अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे. बजेट हा शब्द फ्रेंच (Bougette) म्हणजे पर्स,पिशवी या शब्दापासून आलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक नियोजन. अर्थसंकल्पाचा इतिहास 180 वर्ष जुना आहे. 7 एप्रिल 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सादर केला होता. जॉन मथाई यांनी भारतीय गणराज्यासाठीचा पहिला अर्थसंकल्प 1950 साली सादर केला.

1 / 7
भारतात केंद्रीय अर्थमंत्री दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. यंदाच्या वर्षी 1 फ्रेब्रुवारी 2022 रोजी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील.  मात्र, सुरुवातीच्या काळात फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा होती.

भारतात केंद्रीय अर्थमंत्री दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. यंदाच्या वर्षी 1 फ्रेब्रुवारी 2022 रोजी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, सुरुवातीच्या काळात फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा होती.

2 / 7
BUDGET 2022 : तोच दिवस, तीच वेळ, अर्थसंकल्पाचं ब्रिटिश कनेक्शन; वाचा रंजक माहिती

3 / 7
केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अंतिम दिवशी पाच वाजता सादर करण्यामागे ऐतिहासिक कारणही दडलं आहे. ब्रिटिश संसदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडला जात असे. मात्र, भारतात सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. यामागे दडलं होतं वेळेचं कनेक्शन.

केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अंतिम दिवशी पाच वाजता सादर करण्यामागे ऐतिहासिक कारणही दडलं आहे. ब्रिटिश संसदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडला जात असे. मात्र, भारतात सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. यामागे दडलं होतं वेळेचं कनेक्शन.

4 / 7
भारतात जेव्हा सायंकाळचे पाच वाजलेले असतात. तेव्हा ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये घड्याळात सायंकाळी 11.30 होतात. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमर्समध्ये भारतीय अर्थसंकल्पाचं भाषणं ऐकलं जातं

भारतात जेव्हा सायंकाळचे पाच वाजलेले असतात. तेव्हा ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये घड्याळात सायंकाळी 11.30 होतात. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमर्समध्ये भारतीय अर्थसंकल्पाचं भाषणं ऐकलं जातं

5 / 7
Budget-2022

Budget-2022

6 / 7
एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलण्यात आली. संविधान लागू केल्याच्या 50 वर्षाच्या नंतर प्रथा बदलण्यात आली. वर्ष 2000 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. भारतीय संकेतानुसार आणि वेळेनुसार अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलण्यात आली. संविधान लागू केल्याच्या 50 वर्षाच्या नंतर प्रथा बदलण्यात आली. वर्ष 2000 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. भारतीय संकेतानुसार आणि वेळेनुसार अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.