Chanakya Niti | कोणताच दोष नसताना अपमानित व्हावे लागत असेल तर चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा…

चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका. जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते.

| Updated on: Aug 23, 2022 | 8:19 AM
चाणक्य नीतीनुसार, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की, आपला स्वाभिमान प्रचंड दुखावतो. मात्र,य या परिस्थितीचा सामना करणे हे विष पिण्यासारखे असते. ही परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळणे अत्यंत महत्वाचे असते.

चाणक्य नीतीनुसार, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की, आपला स्वाभिमान प्रचंड दुखावतो. मात्र,य या परिस्थितीचा सामना करणे हे विष पिण्यासारखे असते. ही परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळणे अत्यंत महत्वाचे असते.

1 / 5
काही लोकांना अशी सवय असते की ते वारंवार इतरांचा अपमान करत राहतात. अपमान सहन करणे हे विषासारखे आहे. तुम्ही एकदा सहन करू शकता, पण प्रत्येक वेळी सहन करणे, कोणालाही शक्य होत नाही.

काही लोकांना अशी सवय असते की ते वारंवार इतरांचा अपमान करत राहतात. अपमान सहन करणे हे विषासारखे आहे. तुम्ही एकदा सहन करू शकता, पण प्रत्येक वेळी सहन करणे, कोणालाही शक्य होत नाही.

2 / 5
चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका.

चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका.

3 / 5
जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

4 / 5
माणसांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात की ती जखम बनून मनात घर करून जाते. मात्र, जास्त या गोष्टींचा विचार करून नेहमी दुखी राहणे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीयं.

माणसांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात की ती जखम बनून मनात घर करून जाते. मात्र, जास्त या गोष्टींचा विचार करून नेहमी दुखी राहणे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीयं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.