Chanakya Niti | कोणताच दोष नसताना अपमानित व्हावे लागत असेल तर चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा…

चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका. जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते.

| Updated on: Aug 23, 2022 | 8:19 AM
चाणक्य नीतीनुसार, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की, आपला स्वाभिमान प्रचंड दुखावतो. मात्र,य या परिस्थितीचा सामना करणे हे विष पिण्यासारखे असते. ही परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळणे अत्यंत महत्वाचे असते.

चाणक्य नीतीनुसार, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की, आपला स्वाभिमान प्रचंड दुखावतो. मात्र,य या परिस्थितीचा सामना करणे हे विष पिण्यासारखे असते. ही परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळणे अत्यंत महत्वाचे असते.

1 / 5
काही लोकांना अशी सवय असते की ते वारंवार इतरांचा अपमान करत राहतात. अपमान सहन करणे हे विषासारखे आहे. तुम्ही एकदा सहन करू शकता, पण प्रत्येक वेळी सहन करणे, कोणालाही शक्य होत नाही.

काही लोकांना अशी सवय असते की ते वारंवार इतरांचा अपमान करत राहतात. अपमान सहन करणे हे विषासारखे आहे. तुम्ही एकदा सहन करू शकता, पण प्रत्येक वेळी सहन करणे, कोणालाही शक्य होत नाही.

2 / 5
चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका.

चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका.

3 / 5
जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

4 / 5
माणसांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात की ती जखम बनून मनात घर करून जाते. मात्र, जास्त या गोष्टींचा विचार करून नेहमी दुखी राहणे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीयं.

माणसांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात की ती जखम बनून मनात घर करून जाते. मात्र, जास्त या गोष्टींचा विचार करून नेहमी दुखी राहणे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीयं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.