Chanakya Niti : या 4 गोष्टींपासून नेहमी दूर रहा नाही तर आयुष्य उध्वस्त होण्यास सुरुवात होईल

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही. गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.

| Updated on: Aug 17, 2022 | 9:39 AM
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

2 / 5
वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

3 / 5
गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

4 / 5
हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.