Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. आयुष्यातील खूप महत्त्वाची प्रश्नाची उत्तरे आपल्याला चाणक्यानीतीमध्ये मिळू शकतात. जर तुम्ही व्यवसाय सुरू करतातय तर या काळात तुम्हाला भासणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आचार्य चाणक्यांनी दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Jan 31, 2022 | 8:07 AM
आचार्य चाणक्यांनी बनवलेली धोरणे आजच्या युगात पूर्वीसारखीच उपयुक्त आहेत. आचार्य चाणक्यांनी तुमच्या आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, चांगला व्यापार कसा करावा याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या आहे.

आचार्य चाणक्यांनी बनवलेली धोरणे आजच्या युगात पूर्वीसारखीच उपयुक्त आहेत. आचार्य चाणक्यांनी तुमच्या आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, चांगला व्यापार कसा करावा याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या आहे.

1 / 6
आचार्य चाणक्य यांनी सकारात्मक विचार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपले विचार स्थिर आणि सकारात्मक असले पाहिजेत. नकारात्मक विचाराने फार पुढे जाता येत नाही. सकारात्मक विचाऱ्यांनी तुम्ही आयुष्यात खूप पुढे जावू शकता.

आचार्य चाणक्य यांनी सकारात्मक विचार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपले विचार स्थिर आणि सकारात्मक असले पाहिजेत. नकारात्मक विचाराने फार पुढे जाता येत नाही. सकारात्मक विचाऱ्यांनी तुम्ही आयुष्यात खूप पुढे जावू शकता.

2 / 6
तुम्ही जे काम सुरू करणार आहात ते करण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे आधी तपासून पाहा. तुम्ही ते नीट करू शकत नसाल तर आयुष्यात दुसरा पर्याय तयार ठेवा. तुम्हा प्लॉन बी तयार ठेवणं नेहमी गरजेचं असतं.

तुम्ही जे काम सुरू करणार आहात ते करण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे आधी तपासून पाहा. तुम्ही ते नीट करू शकत नसाल तर आयुष्यात दुसरा पर्याय तयार ठेवा. तुम्हा प्लॉन बी तयार ठेवणं नेहमी गरजेचं असतं.

3 / 6
नवीन काम सुरू करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चाणक्यच्या मते, जर तुम्ही तिखट आणि कडू बोलले तर तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार, जेव्हाही तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी तेव्हा ते बाहेरील व्यक्तीला तुमचे विचार कधीही कळू देवू नका.

नवीन काम सुरू करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चाणक्यच्या मते, जर तुम्ही तिखट आणि कडू बोलले तर तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार, जेव्हाही तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी तेव्हा ते बाहेरील व्यक्तीला तुमचे विचार कधीही कळू देवू नका.

4 / 6
 चाणक्य नीतीनुसार, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही कठोर आणि अनिश्चित निर्णय देखील घ्यावे लागतील. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.

चाणक्य नीतीनुसार, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही कठोर आणि अनिश्चित निर्णय देखील घ्यावे लागतील. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.

5 / 6
काम सुरू करण्यापूर्वी, वेळ, ठिकाण आणि या कामात कोण कोण सहभागी आहे आणि कोण तुम्हाला मदत करू शकेल याची खात्री करा. या गोष्टीमध्ये विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे.

काम सुरू करण्यापूर्वी, वेळ, ठिकाण आणि या कामात कोण कोण सहभागी आहे आणि कोण तुम्हाला मदत करू शकेल याची खात्री करा. या गोष्टीमध्ये विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.