Chanakya Niti : पत्नी, बहीण- भावामध्ये सतत वाद होत आहेत, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करा

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये आपण आपले आयुष्य कसे जगायला हवे या बाबत ज्ञान दिले आहे. त्याच बरोबर नातेसंबंधांचे महत्त्व देखील सांगितले आहे. कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्ती कडून आपण खूप दुखवले जातो किंवा आपल्या प्रियजनांन सोबत खूप वाद होतात. अशा वेळी आपण काय करावे हे कळत नाही. आशा कठीण प्रसंगी काय हे आचार्य चाण्यांनी सांगितले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Dec 12, 2021 | 8:05 AM
धर्म नेहमीच मानवतेची शिकवण देतो. कोणतोही धर्म आपल्याला दया आणि प्रेम शिकवतो. जो धर्म तुम्हाला हिंसेचा मार्ग दाखवतो, दयेचा उपदेश न करता चुकीच्या मार्गावर नेतो, अशा धर्माचा त्याग करायला हवा असे आचार्य चाणक्यांचे मत होते.

धर्म नेहमीच मानवतेची शिकवण देतो. कोणतोही धर्म आपल्याला दया आणि प्रेम शिकवतो. जो धर्म तुम्हाला हिंसेचा मार्ग दाखवतो, दयेचा उपदेश न करता चुकीच्या मार्गावर नेतो, अशा धर्माचा त्याग करायला हवा असे आचार्य चाणक्यांचे मत होते.

1 / 4
पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास या महत्त्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा दोघांनाही नाते आणि कर्तव्याची जाणीव असते तेव्हा ते नाते जास्त काळ टिकते. पण जी पत्नी घरातील वातावरण दुषित करते. तिला खऱ्या अर्थाने जीवनसाथी म्हणण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीस सोडून देणेच योग्य.

पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास या महत्त्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा दोघांनाही नाते आणि कर्तव्याची जाणीव असते तेव्हा ते नाते जास्त काळ टिकते. पण जी पत्नी घरातील वातावरण दुषित करते. तिला खऱ्या अर्थाने जीवनसाथी म्हणण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीस सोडून देणेच योग्य.

2 / 4
 जर तुमच्या भाऊ , बहिणीमध्ये प्रेम, आदर नाही ज्याला तुमच्या सुख-दु:खाची पर्वा नाही अशा भावाला किंवा बहिणीला दूर ठेवणेच योग्य असते. अशी नाती म्हणजे एक प्रकारची ओझीच असतात.

जर तुमच्या भाऊ , बहिणीमध्ये प्रेम, आदर नाही ज्याला तुमच्या सुख-दु:खाची पर्वा नाही अशा भावाला किंवा बहिणीला दूर ठेवणेच योग्य असते. अशी नाती म्हणजे एक प्रकारची ओझीच असतात.

3 / 4
गुरू हा शिष्याचे भविष्य तयार करतो.  म्हणून त्याला आई-वडिलांप्रमाणेच उच्च स्थान दिले आहे. पण जर तुमचा गुरू म्हाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तर अशा गुरुचा त्याग करा.

गुरू हा शिष्याचे भविष्य तयार करतो. म्हणून त्याला आई-वडिलांप्रमाणेच उच्च स्थान दिले आहे. पण जर तुमचा गुरू म्हाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तर अशा गुरुचा त्याग करा.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.