Chanakya Niti : आयुष्यात या चुका कधीच करू नका, शत्रू त्यांचा गैरफायदा नक्कीच घेईल…

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

| Updated on: Aug 29, 2022 | 2:20 PM
आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

1 / 5
अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

2 / 5
चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

3 / 5
शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

4 / 5
आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.