Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील समाधान आणि असमाधान या दोन्हींची उपयुक्तता सांगितली आहे. माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं गरजेचं आहे.

| Updated on: Mar 14, 2022 | 7:52 AM
आचार्य चाणक्य यांनी जीवनातील समाधान आणि असमाधान या दोन्हींची उपयुक्तता सांगितली आहे. माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं गरजेचं आहे. यावर आचार्य चाणक्य काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील समाधान आणि असमाधान या दोन्हींची उपयुक्तता सांगितली आहे. माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं गरजेचं आहे. यावर आचार्य चाणक्य काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

1 / 6
 अन्न वाया घालवू नका - आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपण कधीही अन्न वाया घालवू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. देवी अन्नपूर्णा हे लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे अन्न कधीही वाया घालवू नका, जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या.

अन्न वाया घालवू नका - आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपण कधीही अन्न वाया घालवू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. देवी अन्नपूर्णा हे लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे अन्न कधीही वाया घालवू नका, जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या.

2 / 6
गरजूंची मदत करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू व्यक्तीची मदत करा. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे गरजू आणि गरीब व्यक्तीला नेहमी मदत करा. तुमच्या मदतीमुळे दुसऱ्यांचे दु:ख कमी होत असेल तर यापेक्षा मोठे कोणतेच पुण्य नाही.

गरजूंची मदत करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू व्यक्तीची मदत करा. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे गरजू आणि गरीब व्यक्तीला नेहमी मदत करा. तुमच्या मदतीमुळे दुसऱ्यांचे दु:ख कमी होत असेल तर यापेक्षा मोठे कोणतेच पुण्य नाही.

3 / 6
एकत्र राहा - ज्या घरात नेहमी संकटाचे वातावरण असते, तिथे दारिद्र्य येते. घरातील लोकांपासून दूर ठेवा आणि एकत्र आणि आनंदाने रहा. ज्या घरात लोकांमध्ये भांडणे होतात आणि आपसात मतभेद होतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. वाद असल्यामुळे तुम्हाला गरज असताना सुद्धा कोणीही तुम्हाला मदत करणार नाही.

एकत्र राहा - ज्या घरात नेहमी संकटाचे वातावरण असते, तिथे दारिद्र्य येते. घरातील लोकांपासून दूर ठेवा आणि एकत्र आणि आनंदाने रहा. ज्या घरात लोकांमध्ये भांडणे होतात आणि आपसात मतभेद होतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. वाद असल्यामुळे तुम्हाला गरज असताना सुद्धा कोणीही तुम्हाला मदत करणार नाही.

4 / 6
अनावश्यक खर्च करू नका - नेहमी गरजेनुसार पैसे खर्च करा. अनेकजण अनावश्यक खर्च करतात. तुमच्या  गरजेनुसार पैसे खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. तुम्ही केलेली बचत तुम्हाला कठीण काळात उपयोगी पडेल.

अनावश्यक खर्च करू नका - नेहमी गरजेनुसार पैसे खर्च करा. अनेकजण अनावश्यक खर्च करतात. तुमच्या गरजेनुसार पैसे खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. तुम्ही केलेली बचत तुम्हाला कठीण काळात उपयोगी पडेल.

5 / 6
चोरी करू नका - आचार्य चाणक्य यांच्यानुसार जे लोक मेहनत करून पैसा कमावतात, त्यांच्यासोबत लक्ष्मी नेहमी राहते. पण तस्करी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी फार काळ टिकत नाही.

चोरी करू नका - आचार्य चाणक्य यांच्यानुसार जे लोक मेहनत करून पैसा कमावतात, त्यांच्यासोबत लक्ष्मी नेहमी राहते. पण तस्करी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी फार काळ टिकत नाही.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.