Chanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात.

| Updated on: Jan 28, 2022 | 8:21 AM
आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

1 / 5
देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

2 / 5
ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

4 / 5
नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.