Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | अंकिता-विकीच्या लग्नातील महत्त्वाचा सोहळा रद्द! जाणून घ्या नेमकं कारण काय?

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वीचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात असून, आता दोघेही आज लग्नगाठ बांधणार आहेत.

| Updated on: Dec 14, 2021 | 3:56 PM
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वीचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात असून, आता दोघेही आज लग्नगाठ बांधणार आहेत.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वीचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात असून, आता दोघेही आज लग्नगाठ बांधणार आहेत.

1 / 5
मात्र, लग्नाआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर दोघांचा एक रेड कार्पेट इव्हेंट होणार होता, जिथे ते मीडिया फोटोग्राफर्सना भेटून खास फोटो क्लिक करणार होते. मात्र, आता तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मात्र, लग्नाआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर दोघांचा एक रेड कार्पेट इव्हेंट होणार होता, जिथे ते मीडिया फोटोग्राफर्सना भेटून खास फोटो क्लिक करणार होते. मात्र, आता तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

2 / 5
अभिनेत्रीच्या एका जवळच्या स्त्रोताकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचा रेड कार्पेट कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील वाढत्या ओमिक्रॉन संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्रीच्या एका जवळच्या स्त्रोताकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचा रेड कार्पेट कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील वाढत्या ओमिक्रॉन संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

3 / 5
तरी तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर खूप प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करावा, जे त्यांच्या जीवनाच्या नवीन सुरुवातीसाठी खूप महत्वाचे आहे. धन्यवाद, असे या निवेदनात म्हटले आहे.

तरी तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर खूप प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करावा, जे त्यांच्या जीवनाच्या नवीन सुरुवातीसाठी खूप महत्वाचे आहे. धन्यवाद, असे या निवेदनात म्हटले आहे.

4 / 5
सोमवारी दोघांचा एक संगीत सोहळा पार पडला, ज्यामध्ये कंगना रनौतपासून एकता कपूरपर्यंत सर्वांचा समावेश होता. आता आज दोघेही महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार आहेत.

सोमवारी दोघांचा एक संगीत सोहळा पार पडला, ज्यामध्ये कंगना रनौतपासून एकता कपूरपर्यंत सर्वांचा समावेश होता. आता आज दोघेही महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.