Delhi Fire : 27 लोक जिवंत जळाले! आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख, दिल्लीच्या आगीची हादरवणारी कहाणी

काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे.

| Updated on: May 14, 2022 | 6:54 AM
शुक्रवारी दिल्लीत लागलेल्या भयंकर आगीमध्ये 27 लोक जिवंत जळाले. काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शुक्रवारी दिल्लीत लागलेल्या भयंकर आगीमध्ये 27 लोक जिवंत जळाले. काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

1 / 5
दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली. मात्र धुमसणाऱ्या आगीत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भडकल्यानंतर काहींनी तर तर इमारतीवरुन जीव धोक्यात घालत उड्या टाकल्या होत्या.

दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली. मात्र धुमसणाऱ्या आगीत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भडकल्यानंतर काहींनी तर तर इमारतीवरुन जीव धोक्यात घालत उड्या टाकल्या होत्या.

2 / 5
शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही लाग भडकली. 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलंय. एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचावकार्य करण्यात आलं. तब्बल 100 जणांचं पथक बचावकार्य करण्याच्या कामाला लागलंय. तर 27 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.

शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही लाग भडकली. 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलंय. एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचावकार्य करण्यात आलं. तब्बल 100 जणांचं पथक बचावकार्य करण्याच्या कामाला लागलंय. तर 27 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.

3 / 5
दरम्यान, ही आग भडकल्यानंतर कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. सध्या त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या भीषण आगीनंतर इमारतीतील सामानाचा कोळसा झाला असून सगळीकडे राख पसरल्याचं चित्र दिसून आलंय.

दरम्यान, ही आग भडकल्यानंतर कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. सध्या त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या भीषण आगीनंतर इमारतीतील सामानाचा कोळसा झाला असून सगळीकडे राख पसरल्याचं चित्र दिसून आलंय.

4 / 5
आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या घटनेनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांचा दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या घटनेनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांचा दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.