Raksha Bandhan: मराठी सेलिब्रिटींचं रक्षाबंधन; व्यक्त केल्या भावाबरोबरच्या अतुट नात्याविषयीच्या भावना

राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Aug 11, 2022 | 10:10 AM
राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर  येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

1 / 5
'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदी म्हणजेच पल्लवी पाटील आपल्या भावाबरोबर असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगते की,  “मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते, आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणावं असं वाटायचं. ती  इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणून पूर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे.”

'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदी म्हणजेच पल्लवी पाटील आपल्या भावाबरोबर असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगते की, “मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते, आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणावं असं वाटायचं. ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणून पूर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे.”

2 / 5
अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही बऱ्याच कालावधी नंतर 'तु चाल पुढं' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की "आमचं नातं खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझं काम त्याला खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो."

अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही बऱ्याच कालावधी नंतर 'तु चाल पुढं' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की "आमचं नातं खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझं काम त्याला खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो."

3 / 5
'तु चाल पुढं' या नविन मालिकेतील शिल्पीया भूमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, "आम्ही लहानपणी खूप भांडायचो, मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतंच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा.

'तु चाल पुढं' या नविन मालिकेतील शिल्पीया भूमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, "आम्ही लहानपणी खूप भांडायचो, मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतंच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा.

4 / 5
भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नातं साजरा करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या खास दिनानिमित्त सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नातं साजरा करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या खास दिनानिमित्त सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.