Chanakya Niti : या 4 ठिकाणी खर्च करताना विचार करू नका, लक्ष्मी देवीची कृपा सदैव तुमच्यासोबत राहिल

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

| Updated on: Aug 24, 2022 | 8:22 AM
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात जीवनातील संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. जे आपण फाॅलो करून आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. आचार्य चाणक्य यांनीही निती शास्त्रात पैशाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात जीवनातील संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. जे आपण फाॅलो करून आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. आचार्य चाणक्य यांनीही निती शास्त्रात पैशाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य यांच्या मते, काही ठिकाणे अशी आहेत जिथे पैसा खर्च केल्याने धन आणि वैभव वाढते. चला जाणून घेऊया कोणती आहेत की ठिकाणी. ज्यामुळे आपल्या पैशांमध्ये मोठी वाढ होते.

आचार्य यांच्या मते, काही ठिकाणे अशी आहेत जिथे पैसा खर्च केल्याने धन आणि वैभव वाढते. चला जाणून घेऊया कोणती आहेत की ठिकाणी. ज्यामुळे आपल्या पैशांमध्ये मोठी वाढ होते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

4 / 5
तुमच्या क्षमतेनुसार दान करा. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते. मात्र, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक दान कधीच करू नका. नाही तर तुम्हीच अर्थिक संकटात येईल.

तुमच्या क्षमतेनुसार दान करा. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते. मात्र, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक दान कधीच करू नका. नाही तर तुम्हीच अर्थिक संकटात येईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.