Chanakya Niti : या 4 ठिकाणी खर्च करताना विचार करू नका, लक्ष्मी देवीची कृपा सदैव तुमच्यासोबत राहिल

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

| Updated on: Aug 24, 2022 | 8:22 AM
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात जीवनातील संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. जे आपण फाॅलो करून आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. आचार्य चाणक्य यांनीही निती शास्त्रात पैशाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात जीवनातील संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. जे आपण फाॅलो करून आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. आचार्य चाणक्य यांनीही निती शास्त्रात पैशाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य यांच्या मते, काही ठिकाणे अशी आहेत जिथे पैसा खर्च केल्याने धन आणि वैभव वाढते. चला जाणून घेऊया कोणती आहेत की ठिकाणी. ज्यामुळे आपल्या पैशांमध्ये मोठी वाढ होते.

आचार्य यांच्या मते, काही ठिकाणे अशी आहेत जिथे पैसा खर्च केल्याने धन आणि वैभव वाढते. चला जाणून घेऊया कोणती आहेत की ठिकाणी. ज्यामुळे आपल्या पैशांमध्ये मोठी वाढ होते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.

4 / 5
तुमच्या क्षमतेनुसार दान करा. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते. मात्र, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक दान कधीच करू नका. नाही तर तुम्हीच अर्थिक संकटात येईल.

तुमच्या क्षमतेनुसार दान करा. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते. मात्र, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक दान कधीच करू नका. नाही तर तुम्हीच अर्थिक संकटात येईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.