Bel Sharbat Benefits : दररोज एक ग्लास बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर, वाचा !

उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

| Updated on: Apr 22, 2021 | 2:27 PM
उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील  उष्णता कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

1 / 4
बेल पोटाच्या समस्या कमी करण्यात मदत करते. यात गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

बेल पोटाच्या समस्या कमी करण्यात मदत करते. यात गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

2 / 4
बेलाच्या फळामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

बेलाच्या फळामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

3 / 4
बेलाचे फळ रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करते.

बेलाचे फळ रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करते.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.