‘या’ पाच देशातील व्यक्तींसोबत लग्न केल्यास लगेच मिळते तेथील नागरिकत्व, जाणून घ्या काय आहेत नियम?

अनेकांना परदेशात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करायला आवडते, परदेशातच कायमस्वरूपी स्थायिक व्हायचं हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र अनेक देशातील नागरिकतेसंदर्भातील नियम हे अतिशय कडक असतात. त्यामुळे अनेकाचे स्वप्न हे स्वप्नच राहाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांची माहिती सांगणार आहोत. ज्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला सहज मिळू शकेल.

| Updated on: Jan 25, 2022 | 6:21 AM
मेक्सिको : मेक्सिकोच्या शेजारी जेवढे देश आहेत, त्या देशांमधल्या व्यक्तीने जर मेक्सिकोमधील व्यक्तीशी लग्न केले तर त्याला मेक्सिकोचे नागरिकत्व सहज मिळते. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे कमीत कमी दोन वर्ष संबंधित व्यक्तींनी सोबत राहणाने आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नागरिकत्त्वासाठी अर्ज करू शकता.

मेक्सिको : मेक्सिकोच्या शेजारी जेवढे देश आहेत, त्या देशांमधल्या व्यक्तीने जर मेक्सिकोमधील व्यक्तीशी लग्न केले तर त्याला मेक्सिकोचे नागरिकत्व सहज मिळते. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे कमीत कमी दोन वर्ष संबंधित व्यक्तींनी सोबत राहणाने आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नागरिकत्त्वासाठी अर्ज करू शकता.

1 / 5
स्पेन: स्पेन या देशातील नागरिकत्व देखील तुम्हाला सहज मिळवता येते. यासाठी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून, एक वर्ष त्याच्यासोबत रहाणे बंधनकारक आहे. तसेच तु्म्हाला त्या वर्षाचा सरकारी कर देखील भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळते.

स्पेन: स्पेन या देशातील नागरिकत्व देखील तुम्हाला सहज मिळवता येते. यासाठी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून, एक वर्ष त्याच्यासोबत रहाणे बंधनकारक आहे. तसेच तु्म्हाला त्या वर्षाचा सरकारी कर देखील भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळते.

2 / 5
जर्मनी : जर्मनी हा जगातील एक सुंदर असा देश मानला जातो. अनेकांची जर्मनीमध्ये जाऊन सेटल होण्याची इच्छा असते. मात्र त्यासाठी तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करावे लागेत. तुम्ही तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. यासोबतच जर तुम्हाला जर्मनीचे नागरिकत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला जर्मन भाषा येणे देखील बंधनकारक आहे.

जर्मनी : जर्मनी हा जगातील एक सुंदर असा देश मानला जातो. अनेकांची जर्मनीमध्ये जाऊन सेटल होण्याची इच्छा असते. मात्र त्यासाठी तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करावे लागेत. तुम्ही तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. यासोबतच जर तुम्हाला जर्मनीचे नागरिकत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला जर्मन भाषा येणे देखील बंधनकारक आहे.

3 / 5
नेदरलँड : या देशाचे जर तुम्हाला नागरिकत्व हवे असेल तर तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करून,  सुमारे तीन वर्ष एकत्र रहावे लागेल. त्यानंतरच तुम्ही नागरिकत्त्वसाठी अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही जर लग्न न करता या देशात पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहात असाल तरी देखील तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते.

नेदरलँड : या देशाचे जर तुम्हाला नागरिकत्व हवे असेल तर तुम्हाला येथील व्यक्तीसोबत लग्न करून, सुमारे तीन वर्ष एकत्र रहावे लागेल. त्यानंतरच तुम्ही नागरिकत्त्वसाठी अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही जर लग्न न करता या देशात पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहात असाल तरी देखील तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते.

4 / 5
ब्राझिल : ब्राझिल या देशातील नागरिकत्व मिळवणे सर्वात सोपे आहे. तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून एक वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्र राहिलात तर तुम्हाला नागरिकत्व मिळते.

ब्राझिल : ब्राझिल या देशातील नागरिकत्व मिळवणे सर्वात सोपे आहे. तुम्ही येथील व्यक्तीसोबत लग्न करून एक वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्र राहिलात तर तुम्हाला नागरिकत्व मिळते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.