स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय निवासस्थाने व ऐतिहासिक वारसा स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई
राज्यात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories