12 धावांपासून सुरु झालेला प्रवास 12,000 धावांच्या पुढे, किंग कोहलीची वनडे क्रिकेटमधील 14 वर्ष

भारताचा अव्वल क्रिकेटपटू, माजी कर्णधार विराट कोहलीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करुन 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.

| Updated on: Aug 18, 2022 | 1:56 PM
भारताचा अव्वल क्रिकेटपटू, माजी कर्णधार विराट कोहलीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करुन 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 ऑगस्टला आजच्याच दिवशी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं होतं.

भारताचा अव्वल क्रिकेटपटू, माजी कर्णधार विराट कोहलीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करुन 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 ऑगस्टला आजच्याच दिवशी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं होतं.

1 / 10
श्रीलंकेविरुद्ध दांबुलाच्या मैदानावर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला सामना खेळला. त्यावेळी हा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील मोठा स्टार होईल, असं कोणाला वाटलं नव्हतं.

श्रीलंकेविरुद्ध दांबुलाच्या मैदानावर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला सामना खेळला. त्यावेळी हा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील मोठा स्टार होईल, असं कोणाला वाटलं नव्हतं.

2 / 10
वनडे डेब्यु मध्ये विराटने असं खास प्रदर्शनही केलं नव्हतं की, क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची फार चर्चा होईल.

वनडे डेब्यु मध्ये विराटने असं खास प्रदर्शनही केलं नव्हतं की, क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची फार चर्चा होईल.

3 / 10
पण प्रत्येक सामन्यागणिक भारतच नाही, जगातील क्रिकेट प्रेमींना विराटने आपली दखल घ्यायला भाग पाडलं. विराटने त्याची क्षमता दाखवून दिली. आज तो आऊट ऑफ फॉर्म आहे. पण टॉप क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.

पण प्रत्येक सामन्यागणिक भारतच नाही, जगातील क्रिकेट प्रेमींना विराटने आपली दखल घ्यायला भाग पाडलं. विराटने त्याची क्षमता दाखवून दिली. आज तो आऊट ऑफ फॉर्म आहे. पण टॉप क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.

4 / 10
पहिल्या सामन्यात विराट गौतम गंभीरसह सलामीला आला होता. त्यावेळी फक्त 12 धावा करुन तो बाद झाला. भारताचा त्या मॅच मध्ये 8 विकेटने पराभव झाला.

पहिल्या सामन्यात विराट गौतम गंभीरसह सलामीला आला होता. त्यावेळी फक्त 12 धावा करुन तो बाद झाला. भारताचा त्या मॅच मध्ये 8 विकेटने पराभव झाला.

5 / 10
त्यावेळी वनडे क्रिकेट मध्ये 12 धावांपासून सुरु झालेला विराट कोहलीचा प्रवास आज 12,000 धावांच्या पुढे गेला आहे.

त्यावेळी वनडे क्रिकेट मध्ये 12 धावांपासून सुरु झालेला विराट कोहलीचा प्रवास आज 12,000 धावांच्या पुढे गेला आहे.

6 / 10
2008 पासून विराट कोहली आतापर्यंत एकूण 262 वनडे सामने खेळलाय. 57.68 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत. यात 43 शतकांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना विराटने 4 विकेटही काढल्यात.

2008 पासून विराट कोहली आतापर्यंत एकूण 262 वनडे सामने खेळलाय. 57.68 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत. यात 43 शतकांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना विराटने 4 विकेटही काढल्यात.

7 / 10
टीम इंडियासाठी विराटने ओपनर म्हणून सुरुवात केली होती. आता 3 नंबरवर खेळतो. टीम मधील त्याची ती सेट पोजिशन आहे.

टीम इंडियासाठी विराटने ओपनर म्हणून सुरुवात केली होती. आता 3 नंबरवर खेळतो. टीम मधील त्याची ती सेट पोजिशन आहे.

8 / 10
आगामी आशिया कप स्पर्धेद्वारे आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहली त्याच्याबाजूने शक्य ती सर्व मेहनत करतोय. विराट कोहलीने सध्या स्पेशल डाएट (Diet) आणि व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रीत केलय.

आगामी आशिया कप स्पर्धेद्वारे आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहली त्याच्याबाजूने शक्य ती सर्व मेहनत करतोय. विराट कोहलीने सध्या स्पेशल डाएट (Diet) आणि व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रीत केलय.

9 / 10
विराटने सध्या त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला आहे. फिट रहाण्यासाठी विराट प्रक्रियायुक्त साखरेचे आणि ग्ल्युटेन असलेले पदार्थ टाळतोय. नेहमीच्या फिटनेस रुटीन मध्येही विराट दुधापासून बनलेले पदार्थ खाणं टाळतो.

विराटने सध्या त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला आहे. फिट रहाण्यासाठी विराट प्रक्रियायुक्त साखरेचे आणि ग्ल्युटेन असलेले पदार्थ टाळतोय. नेहमीच्या फिटनेस रुटीन मध्येही विराट दुधापासून बनलेले पदार्थ खाणं टाळतो.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.