IPL 2022: जे कोणाला जमलं नाही, ते Mumbai Indians ने सीएसके विरुद्ध ‘या’ सीजनमध्ये पहिल्यांदा करुन दाखवलं

IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत.

| Updated on: May 13, 2022 | 1:33 PM
IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत. पण त्यामुळे इतर संघाचं समीकरण बिघडलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचं  प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. गुरुवारी दोन्ही संघांमध्ये सामना झाला. मुंबईने या सामन्यात असं एक काम केलं, जे याआधी या सीजनमध्ये झालं नव्हतं.

IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत. पण त्यामुळे इतर संघाचं समीकरण बिघडलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. गुरुवारी दोन्ही संघांमध्ये सामना झाला. मुंबईने या सामन्यात असं एक काम केलं, जे याआधी या सीजनमध्ये झालं नव्हतं.

1 / 5
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी काल भेदक मारा केला. चेन्नईच कंबरड मोडलं. पावरप्लेमध्ये चेन्नईचा स्कोर पाच बाद 32 होता. आयपीएल 2022 स्पर्धेत पहिल्यांदाच एका संघाने पावरप्लेमध्ये पाच विकेट गमावले.

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी काल भेदक मारा केला. चेन्नईच कंबरड मोडलं. पावरप्लेमध्ये चेन्नईचा स्कोर पाच बाद 32 होता. आयपीएल 2022 स्पर्धेत पहिल्यांदाच एका संघाने पावरप्लेमध्ये पाच विकेट गमावले.

2 / 5
मुंबईने आय़पीएल पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याचं काम पहिल्यांदा केलं नाही. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने अशी कामगिरी सर्वात जास्तवेळा केली आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन वेळा अशी कामगिरी केलीय. अन्य आठ संघांनी प्रत्येकी एकदा पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याची करामात केली आहे.

मुंबईने आय़पीएल पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याचं काम पहिल्यांदा केलं नाही. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने अशी कामगिरी सर्वात जास्तवेळा केली आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन वेळा अशी कामगिरी केलीय. अन्य आठ संघांनी प्रत्येकी एकदा पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याची करामात केली आहे.

3 / 5
मुंबई आणि चेन्नई सामन्यात एकूण पाच फलंदाज पायचीत झाले. यात तीन फलंदाज चेन्नईचे दोन मुंबईचे होते. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या सामन्यात पाच फलंदाज पायचीत झाले. याआधी 2017 साली मुंबई-केकेआर सामन्यात असं घडलं होतं.

मुंबई आणि चेन्नई सामन्यात एकूण पाच फलंदाज पायचीत झाले. यात तीन फलंदाज चेन्नईचे दोन मुंबईचे होते. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या सामन्यात पाच फलंदाज पायचीत झाले. याआधी 2017 साली मुंबई-केकेआर सामन्यात असं घडलं होतं.

4 / 5
चेन्नईचा या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला. ते प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेले. चेन्नईची आयपीएलच्या प्लेऑफमध्ये न खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा असं झालं होतं.

चेन्नईचा या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला. ते प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेले. चेन्नईची आयपीएलच्या प्लेऑफमध्ये न खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा असं झालं होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.