Vastu | पैशाची चणचण भासतेय ? हातात आलेला पैसा टिकत नाहीये? मग घरात या गोष्टी नक्की ठेवा

मुंबई (मृणाल पाटील) : अनेक वेळा वास्तूमुळे कुटुंबात पैसा (Money) न ठेवण्याची समस्याही उद्भवते. अशा परिस्थितीत काही वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. बऱ्याच वेळा आपल्या आपल्या हातात पैसा येतो पण या न त्या कारणाने आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. जर तुम्हाला पैसा टिकवायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार (Vastu) सांगितलेल्या 5 गोष्टीं घरात नक्की आणा.

| Updated on: Jan 28, 2022 | 2:42 PM
 वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात.

1 / 5
वास्तूनुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा. असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी कायम राहील.

वास्तूनुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा. असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी कायम राहील.

2 / 5
हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. याला माता लक्ष्मीचे वाहान मानले जाते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, तिथे लक्ष्मीची वास असतो अशी मान्यता आहे. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे.

हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. याला माता लक्ष्मीचे वाहान मानले जाते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, तिथे लक्ष्मीची वास असतो अशी मान्यता आहे. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे.

3 / 5
 कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासवा ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो. घराच्या उत्तर दिशेला नेहमी ठेवा. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासवा ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो. घराच्या उत्तर दिशेला नेहमी ठेवा. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

4 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुख-संपत्ती वाढते. पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुख-संपत्ती वाढते. पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.