Health Care Tips | संधिवात असलेल्या लोकांनी ‘या’ पदार्थांपासून चार हात लांबच राहावे!

संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात.

| Updated on: May 17, 2022 | 11:33 AM
संधिवातच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. वाढत्या वयामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधे आणि हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. वजन वाढणे आणि कमकुवत स्नायू यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संधीवातदरम्यान आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ टाळावेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

संधिवातच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. वाढत्या वयामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधे आणि हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. वजन वाढणे आणि कमकुवत स्नायू यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संधीवातदरम्यान आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ टाळावेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

1 / 5
संधिवात वेदना दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.

संधिवात वेदना दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.

2 / 5
संधिवातमध्ये गोड पेये आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच संधिवात असलेल्या लोकांना गोड पदार्थ अजिबात खायला देऊ नका. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.

संधिवातमध्ये गोड पेये आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच संधिवात असलेल्या लोकांना गोड पदार्थ अजिबात खायला देऊ नका. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.

3 / 5
संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

4 / 5
संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.