Onion juice : दररोज कांद्याचा रस प्या आणि कोरोनापासून दूर राहा!

लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते

| Updated on: Jan 18, 2022 | 12:20 PM
कांदा आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे. तितकाच कांद्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे. त्यांनी हा रस लावल्याने केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये कांद्याच्या रसाचे दररोज सेवन करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

कांदा आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे. तितकाच कांद्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे. त्यांनी हा रस लावल्याने केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये कांद्याच्या रसाचे दररोज सेवन करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

1 / 5
कांद्याच्या रसामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. कांद्याच्या रसाच्या सेवनाने अनेक मोठे आजार दूर होतात. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने केवळ रक्तातील साखर संतुलित ठेवली जात नाही तर किडनी स्टोनच्या धोकाही कमी होतो.

कांद्याच्या रसामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. कांद्याच्या रसाच्या सेवनाने अनेक मोठे आजार दूर होतात. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने केवळ रक्तातील साखर संतुलित ठेवली जात नाही तर किडनी स्टोनच्या धोकाही कमी होतो.

2 / 5
कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक असे अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. यामुळे जर तुम्ही नियमीत कांद्याचा रस सेवन केलात तर रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होईल.

कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक असे अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. यामुळे जर तुम्ही नियमीत कांद्याचा रस सेवन केलात तर रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होईल.

3 / 5
लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

4 / 5
सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.