Onion juice : दररोज कांद्याचा रस प्या आणि कोरोनापासून दूर राहा!

लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते

| Updated on: Jan 18, 2022 | 12:20 PM
कांदा आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे. तितकाच कांद्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे. त्यांनी हा रस लावल्याने केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये कांद्याच्या रसाचे दररोज सेवन करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

कांदा आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे. तितकाच कांद्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे. त्यांनी हा रस लावल्याने केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये कांद्याच्या रसाचे दररोज सेवन करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

1 / 5
कांद्याच्या रसामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. कांद्याच्या रसाच्या सेवनाने अनेक मोठे आजार दूर होतात. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने केवळ रक्तातील साखर संतुलित ठेवली जात नाही तर किडनी स्टोनच्या धोकाही कमी होतो.

कांद्याच्या रसामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. कांद्याच्या रसाच्या सेवनाने अनेक मोठे आजार दूर होतात. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने केवळ रक्तातील साखर संतुलित ठेवली जात नाही तर किडनी स्टोनच्या धोकाही कमी होतो.

2 / 5
कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक असे अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. यामुळे जर तुम्ही नियमीत कांद्याचा रस सेवन केलात तर रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होईल.

कांद्यामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक असे अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. यामुळे जर तुम्ही नियमीत कांद्याचा रस सेवन केलात तर रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होईल.

3 / 5
लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

लोकांना अनेकदा कच्चा कांदा खायला आवडतो. तसेच कच्चा कांदा खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

4 / 5
सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

सर्दी आणि फ्लूचा त्रास दूर करण्यासाठी आपण कांद्याचा रस घेतला पाहिजे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.