Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे.

| Updated on: Nov 01, 2021 | 9:04 AM
हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

1 / 4
त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 4
बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये हात आणि पाय उलतात. अशावेळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये बदाम तेल मिक्स करावे. यामुळे त्वचा उलण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये हात आणि पाय उलतात. अशावेळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये बदाम तेल मिक्स करावे. यामुळे त्वचा उलण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 4
हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते.

हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.