Health | या आरोग्यदायी पेयांमुळे उन्हाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, जाणून घ्या याबद्दल!

गिलोयचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ते साखर नियंत्रित करण्यास मदत करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे या हंगामात गिलोयच्या रसाचा आहारात नक्कीच समावेश करा. मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मात्र, फक्त लिंबू आणि पाणीच सेवन करा. बरेच लोक लिंबू पाणी म्हटंले की, लगेचच साखर पण टाकतात मात्र असे अजिबात करू नका.

| Updated on: May 05, 2022 | 9:11 AM
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात ते अधिक महत्वाचे आहे. उन्हामुळे आणि उष्णतेमुळे मधुमेही रुग्णांना जास्त थकवा जाणवतो, डिहायड्रेशनची समस्या असते, या काळात उष्णता लागण्याचा धोकाही त्यांना अधिक असतो. मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात ते अधिक महत्वाचे आहे. उन्हामुळे आणि उष्णतेमुळे मधुमेही रुग्णांना जास्त थकवा जाणवतो, डिहायड्रेशनची समस्या असते, या काळात उष्णता लागण्याचा धोकाही त्यांना अधिक असतो. मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

1 / 5
कारल्याच्या रसात व्हिटॅमिन ए, थायमिन आणि रिबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही कारल्याचा रस सेवन करू शकता. विशेष म्हणजे कारण्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कारल्याच्या रसात व्हिटॅमिन ए, थायमिन आणि रिबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही कारल्याचा रस सेवन करू शकता. विशेष म्हणजे कारण्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

2 / 5
दुधी भोपळ्याचा रस पिणे मधुमेहाचा रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे. दुधी भोपळ्याचा रस शरीर थंड ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

दुधी भोपळ्याचा रस पिणे मधुमेहाचा रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे. दुधी भोपळ्याचा रस शरीर थंड ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

3 / 5
गिलोयचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ते साखर नियंत्रित करण्यास मदत करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे या हंगामात गिलोयच्या रसाचा आहारात नक्कीच समावेश करा.

गिलोयचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ते साखर नियंत्रित करण्यास मदत करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे या हंगामात गिलोयच्या रसाचा आहारात नक्कीच समावेश करा.

4 / 5
मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मात्र, फक्त लिंबू आणि पाणीच सेवन करा. बरेच लोक लिंबू पाणी म्हटंले की, लगेचच साखर पण टाकतात मात्र असे अजिबात करू नका. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मात्र, फक्त लिंबू आणि पाणीच सेवन करा. बरेच लोक लिंबू पाणी म्हटंले की, लगेचच साखर पण टाकतात मात्र असे अजिबात करू नका. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.