Health | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात!

मधुमेहाच्या रूग्णांना लोकांपेक्षा डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. खरं तर, मधुमेहादरम्यान शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त साखर फिल्टर आणि शोषून घेण्यासाठी किडनीला अधिक मेहनत करावी लागते. परिस्थितीत मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागते आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते.

| Updated on: May 25, 2022 | 8:59 AM
मे महिन्यात उन्हाचा कडाका असतो, कडक उन्हामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूत मधुमेहाच्या रूग्णांना इतर लोकांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

मे महिन्यात उन्हाचा कडाका असतो, कडक उन्हामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूत मधुमेहाच्या रूग्णांना इतर लोकांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

1 / 10
मधुमेहाच्या रूग्णांना लोकांपेक्षा डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. खरं तर, मधुमेहादरम्यान शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त साखर फिल्टर आणि शोषून घेण्यासाठी किडनीला अधिक मेहनत करावी लागते.

मधुमेहाच्या रूग्णांना लोकांपेक्षा डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. खरं तर, मधुमेहादरम्यान शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त साखर फिल्टर आणि शोषून घेण्यासाठी किडनीला अधिक मेहनत करावी लागते.

2 / 10
परिस्थितीत मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागते आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. अशा परिस्थितीत रुग्णाने अधिकाधिक द्रव आहार घ्यावा, असे न करण्याची ही एक चूक त्यांच्यासाठी अनेक समस्या वाढवू शकते.

परिस्थितीत मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागते आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. अशा परिस्थितीत रुग्णाने अधिकाधिक द्रव आहार घ्यावा, असे न करण्याची ही एक चूक त्यांच्यासाठी अनेक समस्या वाढवू शकते.

3 / 10
मधुमेहाचा त्रास असलेल्यांना उष्णतेमुळे जास्त थकवा येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे, उष्माघातामुळे कधीकधी गंभीर स्थिती उद्भवू शकते. चक्कर येणे, जास्त घाम येणे, स्नायू दुखणे, झटका, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे या समस्या निर्माण होऊ शकतात.

मधुमेहाचा त्रास असलेल्यांना उष्णतेमुळे जास्त थकवा येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे, उष्माघातामुळे कधीकधी गंभीर स्थिती उद्भवू शकते. चक्कर येणे, जास्त घाम येणे, स्नायू दुखणे, झटका, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे या समस्या निर्माण होऊ शकतात.

4 / 10
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमित चेक करावे. आजकाल फ्री स्टाइल लिबर सारखी स्मार्ट उपकरणे उपलब्ध आहेत. जे प्रवासातही सतत ग्लुकोजची पातळी चेक करू शकतात. त्यात कोणत्याही प्रकारची सुई टाकण्याची गरज नाही.

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमित चेक करावे. आजकाल फ्री स्टाइल लिबर सारखी स्मार्ट उपकरणे उपलब्ध आहेत. जे प्रवासातही सतत ग्लुकोजची पातळी चेक करू शकतात. त्यात कोणत्याही प्रकारची सुई टाकण्याची गरज नाही.

5 / 10
जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा त्या दिवशी ग्लुकोजची पातळी पहा कारण जास्त उष्णतेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळीत कमी-जास्त होते.

जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा त्या दिवशी ग्लुकोजची पातळी पहा कारण जास्त उष्णतेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळीत कमी-जास्त होते.

6 / 10
दिवसातून अधिकाधिक द्रव आहार घ्या, किमान 4 लिटर पाणी प्या. याशिवाय ताक, नारळपाणी नक्कीच घ्या. अल्कोहोल पूर्णपणे टाळा, अल्कोहोलमुळे शरीरात निर्जलीकरण होते.

दिवसातून अधिकाधिक द्रव आहार घ्या, किमान 4 लिटर पाणी प्या. याशिवाय ताक, नारळपाणी नक्कीच घ्या. अल्कोहोल पूर्णपणे टाळा, अल्कोहोलमुळे शरीरात निर्जलीकरण होते.

7 / 10
रोज व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठा. ऊन वाढल्यानंतर बाहेर व्यायाम करण्याऐवजी थंड ठिकाणी व्यायाम करा.

रोज व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठा. ऊन वाढल्यानंतर बाहेर व्यायाम करण्याऐवजी थंड ठिकाणी व्यायाम करा.

8 / 10
कारले शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयाला चालना देण्याबरोबरच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिऊ शकता.

कारले शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयाला चालना देण्याबरोबरच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिऊ शकता.

9 / 10
डिहायड्रेशनमुळे सर्व समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूमध्ये मधुमेही रुग्णांनी तज्ज्ञांकडून खास डाएट तयार करून घ्यावा.

डिहायड्रेशनमुळे सर्व समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूमध्ये मधुमेही रुग्णांनी तज्ज्ञांकडून खास डाएट तयार करून घ्यावा.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.