PHOTO | 9 वर्षांपूर्वी रुसून घर सोडलं, पुण्यात मिळेल ते काम केलं, आशा सोडलेल्या आई-वडिलांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे मुलगा परत मिळाला

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता. सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

| Updated on: Nov 26, 2021 | 10:48 AM
व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता.

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता.

1 / 8
सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

2 / 8
या दरम्यान हा मुलगा पुण्याला जाऊन पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करत होता.

या दरम्यान हा मुलगा पुण्याला जाऊन पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करत होता.

3 / 8
पुण्यातील एका चहावाल्याने त्याची चौकशी केली असता त्याची व्यथा त्याला कळाली. त्यानंतर चहावाला श्रीकांत गोगा यांनी व्हॉटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये कुटुंबाची ताटातूट झालेल्या अरविंद बाबत पोस्ट टाकली.

पुण्यातील एका चहावाल्याने त्याची चौकशी केली असता त्याची व्यथा त्याला कळाली. त्यानंतर चहावाला श्रीकांत गोगा यांनी व्हॉटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये कुटुंबाची ताटातूट झालेल्या अरविंद बाबत पोस्ट टाकली.

4 / 8
व्हॉटसअ‍ॅप वरची ही पोस्ट अरविंदच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन जाधव, गजानन जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या गावातील या मुलाला आणण्यासाठी चारचाकी वाहन करत पुणे गाठले.

व्हॉटसअ‍ॅप वरची ही पोस्ट अरविंदच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन जाधव, गजानन जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या गावातील या मुलाला आणण्यासाठी चारचाकी वाहन करत पुणे गाठले.

5 / 8
हडपसर भागात दिवसभर शोधाशोध केल्यानंतर अरविंद सापडला. सध्या अरविंद व्यवस्थित असला तरी कोरोना काळातील बेकारीने तो खंगुन गेला होता.

हडपसर भागात दिवसभर शोधाशोध केल्यानंतर अरविंद सापडला. सध्या अरविंद व्यवस्थित असला तरी कोरोना काळातील बेकारीने तो खंगुन गेला होता.

6 / 8
अरविंदला घेऊन कार्यकर्त्यांनी त्याचे गाव गाठून कुटुंबाच्या स्वाधीन केलंय.

अरविंदला घेऊन कार्यकर्त्यांनी त्याचे गाव गाठून कुटुंबाच्या स्वाधीन केलंय.

7 / 8
सुमारे नऊ वर्षांनंतर अरविंदची गाठभेट झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सोशल मीडियाच्या वापरातून घडलेल्या या कृतीचे जिल्ह्यात मोठे कौतुक होतंय.

सुमारे नऊ वर्षांनंतर अरविंदची गाठभेट झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सोशल मीडियाच्या वापरातून घडलेल्या या कृतीचे जिल्ह्यात मोठे कौतुक होतंय.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.