Zodiac | कोणाचं ऐकतील तर शपथ! असेच असतात या राशीचे लोक, कुठे तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

आपल्या सर्वांमध्ये किमान एक सवय असते जी आपल्या सभोवतालच्या लोकांना सर्वात जास्त त्रास देते. राशीचक्रातील काही राशी या सर्वात त्रासदायक असतात. या लोकांमुळे सर्वांना खूप त्रास होतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Updated on: Feb 12, 2022 | 2:44 PM
धनु राशीच्या लोकांना असे वाटत असते की  त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ते लोकांचा अनादर देखील करू शकतात.

धनु राशीच्या लोकांना असे वाटत असते की त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ते लोकांचा अनादर देखील करू शकतात.

1 / 7
कर्क राशीमध्ये शिस्त आणि वक्तशीरपणाचा अभाव असतो. ते नेहमी सर्वकडे उशीर पोहचतात. त्यांचा हा स्वभाव इतरांना खूप राग देतो.

कर्क राशीमध्ये शिस्त आणि वक्तशीरपणाचा अभाव असतो. ते नेहमी सर्वकडे उशीर पोहचतात. त्यांचा हा स्वभाव इतरांना खूप राग देतो.

2 / 7
कुंभ राशीला कधीकधी खूप अभिमान वाटू शकतो. त्यांचा अभिमान दुखावला गेल्यास ते आक्रमकही होऊ शकतात.

कुंभ राशीला कधीकधी खूप अभिमान वाटू शकतो. त्यांचा अभिमान दुखावला गेल्यास ते आक्रमकही होऊ शकतात.

3 / 7
 सिंह राशींच्या व्यक्तींना स्वतःला सर्व माहित असतं असंच वागत असतात. ते टीका सहन करु शकत नाहीत आणि कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून टीका होत असेल तर ते कधीही स्वीकारु शकत नाही.

सिंह राशींच्या व्यक्तींना स्वतःला सर्व माहित असतं असंच वागत असतात. ते टीका सहन करु शकत नाहीत आणि कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून टीका होत असेल तर ते कधीही स्वीकारु शकत नाही.

4 / 7
मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा खोटे बोलतात. त्यांना असे वाटते की प्रत्येकाला संपूर्ण सत्य सांगण्यापेक्षा खोटे बोलणे आणि लपवणे चांगले आहे. त्यांच्या या स्वभावाचा इतरांना त्रास होतो.

मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा खोटे बोलतात. त्यांना असे वाटते की प्रत्येकाला संपूर्ण सत्य सांगण्यापेक्षा खोटे बोलणे आणि लपवणे चांगले आहे. त्यांच्या या स्वभावाचा इतरांना त्रास होतो.

5 / 7
वृषभ लोकांवर सहज विश्वास ठेवतो. विचार न करता ते सर्व रहस्य उघड करतात. या सवयीमुळे त्यांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते पण ही सवय कधीही बदलत नाही.

वृषभ लोकांवर सहज विश्वास ठेवतो. विचार न करता ते सर्व रहस्य उघड करतात. या सवयीमुळे त्यांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते पण ही सवय कधीही बदलत नाही.

6 / 7
वृश्चिक,राशीचे लोक अनेकदा लोकांचा विश्वास तोडतात . ते फक्त स्व:ताचेच असतात.  म्हणूनच ते नेहमी त्यांच्यासाठी सर्वोत्तम निवडतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

वृश्चिक,राशीचे लोक अनेकदा लोकांचा विश्वास तोडतात . ते फक्त स्व:ताचेच असतात. म्हणूनच ते नेहमी त्यांच्यासाठी सर्वोत्तम निवडतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.