Raigad: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात ; पोलिसांना दिला हाय अलर्ट

अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

| Updated on: Aug 19, 2022 | 1:25 PM
महाराष्ट्रत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद रित्या आढळून आल्याने  खळबळ  निर्माण  झाली होती. यानंतर रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा  रक्षक  तैनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद रित्या आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. यानंतर रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आली आहे.

1 / 5
 या घटनेनंतर  मुंबईसह रायगड जिल्ह्यात   हाय अर्लट देण्यात आला आहे.  पोलिसांना ही बोट  ताब्यातघेण्यात आली आहे.  रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या  किनाऱ्यावर मच्छीमारांना ही  बोट आढळून आली  होती. यामध्ये एके 47  च्या 3 रायफल तसेच रायफल दारूगोळा  व   कागदपत्रे अधून आली आहेत.

या घटनेनंतर मुंबईसह रायगड जिल्ह्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. पोलिसांना ही बोट ताब्यातघेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर मच्छीमारांना ही बोट आढळून आली होती. यामध्ये एके 47 च्या 3 रायफल तसेच रायफल दारूगोळा व कागदपत्रे अधून आली आहेत.

2 / 5
ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  ही युरोपला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने लोकांना बाहेर काढण्यात आले.

ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही युरोपला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने लोकांना बाहेर काढण्यात आले.

3 / 5
याघटनेनंतर श्रीवर्धन (रायगड) च्या आमदार आदिती तटकरे यांनी  घटनेची  दाखल घेत  सरकारने एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तातडीने नेमावे, अशी मागणी   मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याघटनेनंतर श्रीवर्धन (रायगड) च्या आमदार आदिती तटकरे यांनी घटनेची दाखल घेत सरकारने एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तातडीने नेमावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

4 / 5
अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.