पाणी फाऊंडेशन : एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंय या…
उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे पाण्याचा साठा होऊ लागला आहे. याचा निश्चितच फायदा लोकांना होणार आहे.
Non Stop LIVE Update