India vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (england cricket team) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

| Updated on: Jan 27, 2021 | 7:18 PM
इंग्लंड विरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर मंगळवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. हे तिघेही बायो बबलमध्ये राहणार आहेत. टीम इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

इंग्लंड विरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर मंगळवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. हे तिघेही बायो बबलमध्ये राहणार आहेत. टीम इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

1 / 5
या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे.

या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे.

2 / 5
टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

3 / 5
इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे चेन्नईत दाखल झाले. हे दोघेही सध्या क्वारंटाईन आहेत.

इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे चेन्नईत दाखल झाले. हे दोघेही सध्या क्वारंटाईन आहेत.

4 / 5
दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर इंग्लंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. यामुळे दोन्ही संघांचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे या कसोटी मालिकेत कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघात एकूण 4 कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून होणार आहे.

दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर इंग्लंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. यामुळे दोन्ही संघांचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे या कसोटी मालिकेत कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघात एकूण 4 कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून होणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.