Photo Gallery : ऊसाची फडातच राख, बीडमध्ये हंगामात 500 एकरातील ऊस जळून खाक

बीड : आता मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाची तोड होते की हा ऊस जळून खाक होतो अशीच शंका उपस्थित होणाऱ्या घटना मराठवाड्यात घडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसाला आगीच्या घटना वाढत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये तर यंदाच्या हंगामात तब्बल 500 एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना महावितरणने शॉक दिल्याने घडलेल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात 5 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

| Updated on: Mar 27, 2022 | 2:43 PM
महावितरणचा मनमानी: सबंध जिल्ह्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत असताना असे असताना कोणतीही कार्यवाही महावितरणकडून करण्यात आलेली नाही. साध्या लोंबकळणाऱ्या विद्युत ताराही ताणून घेतल्या गेल्या नाहीत.

महावितरणचा मनमानी: सबंध जिल्ह्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत असताना असे असताना कोणतीही कार्यवाही महावितरणकडून करण्यात आलेली नाही. साध्या लोंबकळणाऱ्या विद्युत ताराही ताणून घेतल्या गेल्या नाहीत.

1 / 4
लोणगाव शिवारात ऊसाला आग : मध्यंतरी वडवणी तालुक्यात ऊसाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील गोविंद कोळसे आणि किशन कोळसे या दोन भावांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

लोणगाव शिवारात ऊसाला आग : मध्यंतरी वडवणी तालुक्यात ऊसाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील गोविंद कोळसे आणि किशन कोळसे या दोन भावांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

2 / 4
अतिरिक्त ऊसाचे नुकसान : सध्या मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला आहे. कालावधी पूर्ण होऊनही ऊसतोड झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ऊसामधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही.

अतिरिक्त ऊसाचे नुकसान : सध्या मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला आहे. कालावधी पूर्ण होऊनही ऊसतोड झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ऊसामधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही.

3 / 4
मदतीबाबत उदासिनता : आगीच्या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी बांधावर य़ेतात पंचनामा करतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी सर्व प्रक्रिया पूर्णही करतात मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे महावितरण नेमके काय करते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

मदतीबाबत उदासिनता : आगीच्या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी बांधावर य़ेतात पंचनामा करतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी सर्व प्रक्रिया पूर्णही करतात मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे महावितरण नेमके काय करते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.