आयुर्वेदामध्ये सांगितली आहे जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या
आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories