Chanakya Niti : चाणक्य नीतीमधील या 5 गोष्टी माहिती असणे आवश्यक!

जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

| Updated on: Apr 10, 2022 | 10:43 AM
जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.

जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.

1 / 5
जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

2 / 5
जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर तुम्ही कधीही भविष्य घडवू शकणार नाही. जुन्या गोष्टी आणि चिंता सोडून आपला वर्तमान काळ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा.

जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर तुम्ही कधीही भविष्य घडवू शकणार नाही. जुन्या गोष्टी आणि चिंता सोडून आपला वर्तमान काळ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा.

3 / 5
तुम्ही दुर्बल असलात तरी तुमची कमकुवतता इतर कोणाला दाखवू नका. तुम्ही त्या सापासारखे व्हा की जो विषारी नसतो तरीही लोक त्याला घाबरतात.

तुम्ही दुर्बल असलात तरी तुमची कमकुवतता इतर कोणाला दाखवू नका. तुम्ही त्या सापासारखे व्हा की जो विषारी नसतो तरीही लोक त्याला घाबरतात.

4 / 5
प्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचीच तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून, प्रेमाच्या बंधनातून मुक्त व्हा, आपले कर्तव्य पार पाडा आणि आनंदी जीवन जगा.

प्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचीच तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून, प्रेमाच्या बंधनातून मुक्त व्हा, आपले कर्तव्य पार पाडा आणि आनंदी जीवन जगा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.