TMC worker Protest : आसामध्ये पूर मात्र प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्रातीलआमदारांच्या दिमतीला : तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
राज्यावर पुराचे संकट आले आहे. मात्र भाजप सत्तेसाठी आंधळा झाला आहे. आसाममध्ये पूर आला आहे, पंतप्रधानांनी राज्याचा दौरा करावा, विशेष पॅकेज जाहीर करावे पण ते महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत भाजपसाठी फक्त सत्ताच सर्वस्व आहे
Non Stop LIVE Update
Most Read Stories