Nashik Water scarcity: नाशिकमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ; तिरडशेत गावातील महिलांचे पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी टंचाईला कंटाळलेल्या तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता रोको करत आंदोलन केले. गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई असून प्रशासनांकडूनही याकडं दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories