Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. lत्यामुळे आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये.

| Updated on: Dec 31, 2021 | 8:02 AM
समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

1 / 5
कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरुषाबरोबरच स्त्रीचीही श्रद्धा आवश्यक असते. कुटुंबातील सर्वच सदस्य घरातील महिले सोबत जास्त वेळ घालवतात. अशा स्थितीत महिला मुलांवर चांगले संस्कार करु शकतात. ज्यामुळे एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल.

कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरुषाबरोबरच स्त्रीचीही श्रद्धा आवश्यक असते. कुटुंबातील सर्वच सदस्य घरातील महिले सोबत जास्त वेळ घालवतात. अशा स्थितीत महिला मुलांवर चांगले संस्कार करु शकतात. ज्यामुळे एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल.

2 / 5
आचार्य चाणक्य यांनी अहंभाव स्त्रिया सर्वात घातक आहेत असं म्हटले आहे. या प्रकारच्या स्त्रीयांना त्यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जेव्हा स्त्रीमध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचीही तिच्यावर कृपा राहात नाही. अशा स्थितीत त्याचे मन भ्रष्ट होऊन कुटुंबातील सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

आचार्य चाणक्य यांनी अहंभाव स्त्रिया सर्वात घातक आहेत असं म्हटले आहे. या प्रकारच्या स्त्रीयांना त्यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जेव्हा स्त्रीमध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचीही तिच्यावर कृपा राहात नाही. अशा स्थितीत त्याचे मन भ्रष्ट होऊन कुटुंबातील सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

3 / 5
चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

4 / 5
स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.