Zodiac | या 4 राशींच्या व्यक्ती इच्छा असूनही नातेसंबंध टिकवण्यात अयशस्वी ठरतात, तुमची रास यामध्ये आहे का?

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वभाव सांगण्यात आला आहे. प्रत्येक राशीच्या स्वरुपानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव तयार होतो. राशीचक्रातील काही राशी इच्छा असूनही नातेसंबंध टिकवण्यात अयशस्वी ठरतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Updated on: Jan 21, 2022 | 9:08 AM
 वृश्चिक राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा  प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल कोणताही विचार न करता निर्णय घेतात. याच कारणामुळे काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांना सर्वच गोष्ट चुकीच्या वाटू लागतात. त्यामुळे नाते परिपूर्ण होत नाही.

वृश्चिक राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल कोणताही विचार न करता निर्णय घेतात. याच कारणामुळे काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांना सर्वच गोष्ट चुकीच्या वाटू लागतात. त्यामुळे नाते परिपूर्ण होत नाही.

1 / 4
कन्या राशीच्या लोकांमध्येही अयशस्वी संबंध असण्याची शक्यता असते. याचे कारण त्यांना त्यांच्या नात्यात परिपूर्णता हवी असते. एका चुकीमुळे त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दलचा रस कमी होऊ लागतो.

कन्या राशीच्या लोकांमध्येही अयशस्वी संबंध असण्याची शक्यता असते. याचे कारण त्यांना त्यांच्या नात्यात परिपूर्णता हवी असते. एका चुकीमुळे त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दलचा रस कमी होऊ लागतो.

2 / 4
कर्क राशीसाठी नाते टिकवणे खूप अवघड असते. कर्क राशीच्या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे नाते यशस्वी होत नाही. असे नाही की ते त्यांचे नाते यशस्वी करू इच्छित नाहीत.

कर्क राशीसाठी नाते टिकवणे खूप अवघड असते. कर्क राशीच्या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे नाते यशस्वी होत नाही. असे नाही की ते त्यांचे नाते यशस्वी करू इच्छित नाहीत.

3 / 4
वृषभ राशीच्या लोकं सुद्धा नातेसंबंध टिकवण्यात अयशस्वी ठरतात. त्यांच्या जोडीदाराकडून अनेकदा खूप अपेक्षा असतात. त्यामुळे समोरची व्यक्ती कधीही कोणत्याही प्रकारे आनंदी राहू शकत नाही. यामुळेच या राशीचे नाते जास्त काळ टिकत नाही.

वृषभ राशीच्या लोकं सुद्धा नातेसंबंध टिकवण्यात अयशस्वी ठरतात. त्यांच्या जोडीदाराकडून अनेकदा खूप अपेक्षा असतात. त्यामुळे समोरची व्यक्ती कधीही कोणत्याही प्रकारे आनंदी राहू शकत नाही. यामुळेच या राशीचे नाते जास्त काळ टिकत नाही.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.