सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सवाल

ठाकरे गट मतांसाठी धर्मांचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. याच आरोपांना अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सवाल
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 12:03 AM

मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा रंगला आहे. सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? अस प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गट मतांसाठी धर्मांचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. याच आरोपांना अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार आणि भाजपा द्वेषाचे राजकारण करत आहेत. आम्ही मराठी मुस्लिम उल्लेख केला. त्यावरून शेलराना मिरच्या झोंबल्या अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. आशिष शेलारांनी सांगावं सरसंघचाकल मस्जिद मध्ये का गेले होते. औरंगजेबाची माफी मागायला गेले होते का? की त्यांच्याशी दोस्ती करायला गेले होते का? इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? या प्रश्नांची शेलार यांनी उत्तर द्यावीत. सरसंघचालकांना हा प्रश्न विचारन्याची हिंमत दाखवावी असं आव्हान देखील सुषमा अंधारे यांनी शेलार यांना दिले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.