Ind vs Ban: बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज फ्लॉप, इतक्या रन्सचं आव्हान

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु झाली आहे. या सीरीजमधला पहिला सामना आज खेळला जात आहे. शेर-ए बांग्ला क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 187 रन केले.

Ind vs Ban: बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज फ्लॉप, इतक्या रन्सचं आव्हान
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 3:21 PM

India vs Bangladesh : बांगलादेशच्या विरुद्ध टीम इंडिया (Team India) पहिल्या वनडे सामन्यात खराब कामगिरीमुळे मोठा स्कोर उभा करु शकली नाही. ही वनडे सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पण पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केलीये. ( Indian batsman flop in front of Bangladesh bowlers in First ODI)

भारताने बांगलादेश पुढे विजयासाठी 187 रनचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिया संपूर्ण 50 ओव्हर देखील खेळू शकली नाही. संपूर्ण टीम 41.2 ओव्हरमध्ये फक्त 186 रनच करु शकली. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक 73 रनची खेळी केली. रोहित शर्माने 27 आणि श्रेयस अय्यरने 24 रन केले.

बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक पाच विकेट घेतले. तर इबादत हुसैन याने 4 विकेट घेतले. भारताकडून शिखर धवन याने 7 रन, विराट कोहलीने 9 रन, वॉशिंग्टन सुंदरने 19 रन, शाहबाज अहमदने 0 रन, शार्दुल ठाकूरने 2 रन केले.

शाकिबने भारतीय फलंदाजांचा चांगलेच धक्के दिले. त्याने 10 ओव्हरमध्ये फक्त 36 रन दिले. त्याने 2 ओव्हर मेडन टाकल्या. तर 37 डॉट बॉल टाकले. या दरम्यान त्याने 5 भारतीय फलंदाजांना पव्हेलियनमध्ये परत पाठवलं.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.