महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी ...
राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू (Schools in Maharashtra) ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. ...
विभागीय मंडळाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित झाली आहेत. राज्य मंडळाचे अद्याप कोरोनासंबंधी नवे निर्देश न ...
10 वी आणि 12 वीची परीक्षा घेण्यास सरकार आणि बोर्डाचीच कसोटी लागतेय असंच चित्र पाहायला मिळतंय. कोरोनाच्या परिस्थितीत या परीक्षा घेणं सरकारसाठी आव्हान असणार आहे. ...
Maharashtra SSC exam cancelled : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Board) बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. ...