गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अत्यंत सोप्या प्रश्नपत्रिका देण्यात येत होत्या. मात्र, ...
पहिल्या टर्मच्या परीक्षा डिसेंबर मध्ये घेण्यात आल्या आणि आता दुसऱ्या टर्मच्या 26 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. पण आता हेच दोन टर्म एक्झामचं नियोजन पुढील वर्षांपासून ...
ऐन बोर्डाच्या परीक्षेत परीक्षा केंद्र लांब असल्यामुळे पालक त्रस्त झालेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत पालक आता समस्येचं समाधान शोधण्यासाठी ठिकठिकाणचे दरवाजे ठोठावतायत. ...
कोरोनाच्या संकटामुळे सगळंच नियोजन विस्कळीत झालंय. या संकटाची शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर झळ बसलीये. या काळात शिक्षण क्षेत्रात नव्याने अनेक नियम बनवले गेले, परीक्षांसाठी नवीन ...